चांदवड – मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात्तात १० ठार तर ११ जखमी
मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात वाळू ट्रक आणि मिनी बसचा अपघातात कल्याण येथील १० जणांचा जागीच मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार...
शिर्डी – अखेर निळवंडे धरणाला तांत्रिक मान्यता
उत्तर नगर जिल्ह्याच्या वरदान ठरलेल्या निळवंडे धरण प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून केंद्रसरकारच्या योजनेच्या निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निळवंडे प्रकल्पाला केंद्र सरकारनी जलायोगाच्या तांत्रिक समितीची म्हणजे...
राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाला सुयश
अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाला घवघवीत यश मिळाले. विद्यालयाचा एकूण निकाल 92.6% लागला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक...
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी काही टिप्स:
विजेच्या अपघातापासून स्वत:चा आणि आपल्या कुटुंबिय तसेच मित्रमंडळींचा बचाव करण्यासाठी काही सोप्या टिप्स
आपण सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो, अखेर तो दाखलही झाला आहे. १ आठवडा होत नाही तर राज्यात अनेक ठिकाणी...
शेतकऱ्यांनी सरकारची अंत्ययात्रा काढली, संगमनेर
प्रतिनिधी: तनवी गुंजाळ
आंबी खालसा येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी ५ जूनला सकाळी सरकारची अंत्ययात्रा काढून पुतळ्याचा दहन करत सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सरकार विरोधात “या सरकारच करायचं काय खाली डोकं...
रविना टंडनला डॉ. अजित नवले यांनी खडेबोल सुनावले अकोले
प्रतिनिधी: तनवी गुंजाळ
शेतकरी आंदोलनाच्या आजच्या पाचव्या दिवशी मार्क्सवादी किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना डाळ, साखर, दुध भेट देण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली...
शेतकरी संप ५ जुनपासून अधिक तीव्र होणार
मुंबई: शेती माल व दुधाला योग्य भाव तसेच संपूर्ण कर्जमाफी मिळवण्यासाठी राज्यात १ जूनपासून शेतकरी संप सुरु आहे. हा संप ५ जूनपासून अधिक तीव्र करण्यात येणार आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भाजीपाला...