अकरा महिन्यांनंतर ही मुले काय करणार? कंत्राटी भरती नकोच- शरद पवार
Sharad Pawar: सरकारकडून सुरू असलेल्या या कंत्राटी विरोध असून राज्यात नकोच, अशी भूमिका अध्यक्ष शरद पवार.
मुंबई : राज्य सरकारकडून सध्या विविध विभागांत कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत चार विभागांत एकूण ११ हजार २०३ जागांवर कंत्राटी भरतीचा निर्णय झाला आहे. सरकारकडून सुरू असलेल्या या कंत्राटी विरोध असून राज्यात नकोच, अशी भूमिका अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
यशवंतराव चव्हाण शुक्रवारी आयोजित बोलताना पवार यांनी ही ते म्हणाले, कंत्राटी प्रतिष्ठान येथे दर्जावर परिणाम होईल, याचा विचार पत्रकार परिषदेत करायला हवा. कंत्राटी पोलीस भरती अकरा महिन्यांसाठी आहे. मग अकरा महिन्यांनंतर ही मुले काय करणार? असा आमचा सवाल त्यांनी उपस्थित केला. काही शाळा ही कंत्राटी भरती खासगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेतला. याने शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होईल. याचाही विचार व्हायला हवा. शिक्षक संघटनांचाही या भूमिका निर्णयाला विरोध असल्याचे यावेळी पवार भरतीला विद्यार्थ्यांचाही तीव्र विरोध आहे. अशा भरतीत आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे विविध घटकांवर अन्याय होईल.
आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांकडून विलंब केला जातोय. त्यासाठी आम्ही कोर्टात गेलो होतो, सर्वोच्च न्यायालयाने आदेश द्यायला हवेत. अपात्रतेचा निर्णय कालावधी द्यायला हवा. परंतु कारवाईसाठी विलंब लावला जातोय हे स्पष्ट आहे. चौकशीचा कार्यक्रम विधानसभा कार्यकाळ संपेपर्यंत चालू राहील असे वाटते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असल्याचे पवार आमदार अपात्रतेच्या मुद्दयावर बोलताना म्हणाले.
Web Title: What will these children do after eleven months No contract recruitment Sharad Pawar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App